Samatol Foundation

Samatol Foundation SAMATOL FOUNDATION, is a social organisation established in 2006, working for runaway children foun A variety of reasons bring children to Mumbai.

Samatol Foundation, is a registered NGO, established in 2006, rescuing run away children on railway platforms in Mumbai. Family crises, academic failure, child labour, attraction of film industry are some of them. Most of these children stay on railway platforms and fall in bad hands. They invariably get addicted to substances and some even turn to criminal activity. Samatol Foundation makes frien

dship with such children, de-addicts them through a 45-day camp, runs a shelter for them, counsels them and in the end reunites them with their parents. So far, we have reunited more than 6000 runaway children with their families. This is a unique foundation, based on work being done in this field. We are trying to maintain social balance by providing the right opportunity for a child to progress and at the same time reducing criminals in the society. We appeal to socially conscious people to help us financially. You can help us in following ways –
1. Sponsoring a De-addiction and home placement camp - Rs. 1,50,000
(50% of total camp expenses)
2. Sponsoring average expense of home placement of a child - Rs. 15,000

3. Sponsoring average food expense of a child in camp/Shelter– Rs. 3,000







Donations given to “Samatol Foundation” are exempt u/s 80 G if I.T.Act 1961. Requesting you to donate generously. With Regards,


(Vijay Jadhav)
Founder & Trustee,
Samatol Foundation

23/08/2026

बालगृहातील मुलांच्या विषयावर काळजी व सरंक्षणाची जबाबदारी साठी निवासी कार्यकर्ता पाहिजे
अनुभवी, फ्रेश, MSW, BSW, Deploma योग्य मानधन मिळेल
समतोल फाऊंडेशन स्वामी विवेकानंद मनपरिवर्तन केंद्र मामणोली कल्याण मुरबाड रोड हिंदू सेवा संघ कल्याण पश्चिम संपर्क विजय जाधव 9892961124

सहकार्य अपेक्षित..... बाल प्रेमी वातावरणासाठीरस्त्यावर स्टेशनवर राहणारी मुले मुली किंवा घरातुन निघुन येणाऱ्या मुलींचे मु...
18/08/2026

सहकार्य अपेक्षित..... बाल प्रेमी वातावरणासाठी
रस्त्यावर स्टेशनवर राहणारी मुले मुली किंवा घरातुन निघुन येणाऱ्या मुलींचे मुलांचे प्रमाण वाढत चालले आहे रस्त्यावर स्टेशनवर राहणारी कारणे वेगवेगळ्या प्रकारचे असतील पण आपल्याच समाजातील ही मुले आहेत जर हीच मुले चोरी, ड्रग्स सप्लाय, आणि वाईट मार्गाने गेले तर आपण ज्या समाजात राहतो त्याच समाजात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागणार म्हणून यांच्या कडे नकारात्मक दृष्टीकोन न ठेवता सकारात्मक विचार करून यांना या चक्रातून बाहेर काढले पाहिजे
समतोल फाऊंडेशन सातत्याने हा विषय गेली 20 वर्षे करत आहे अनेक संस्था ट्रेनिंग कायदे नियम अटी जनजागृती करतात पण प्रत्यक्षात काम काहीच नसते सरकार शासन प्रशासन विभाग यामधील अधिकारी यांना मुलांच्या कायद्याची माहिती नसते का.. मला वाटते सर्व माहिती असते
आपण समाज म्हणून सर्वांनी मिळून जिथे मुलांना मदत करण्यासाठी गरज आहे तिकडे जाऊन मदतीसाठी जास्त लक्ष देणे आवश्यक आहे वेळ काढून सहभागी झाले पाहिजे सरकार शासन प्रशासन विभाग यांना दाखवून दिले पाहिजे की समाजात अजुन बरीच मुले आहेत की त्यांना एक वेळचे जेवण सुद्धा मिळत नाही....
जिल्ह्यातील अनेक ठिकाणी मुलांच्या विषयावर जनजागृती झाली पाहिजे यासाठी कार्यकर्ते सोशल नेटवर्किंग साठी पुढे होऊन सहकार्य केले पाहिजे तरच समाजात बाल प्रेमी वातावरण निर्माण होऊ शकते
मुलांच्या विषयावर काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना सामाजिक आर्थिक राजकीय मदतही केली पाहिजे तरच समतोल राखला जातो त्यामुळे सर्व प्रकारची मदत अपेक्षित असते
विजय जाधव.
समतोल फाऊंडेशन 9892961124

80 वा स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने.....समतोल फाऊंडेशन स्वामी विवेकानंद मनपरिवर्तन केंद्रात 50 महिलांच्या उपस्थितीत का...
14/08/2026

80 वा स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने.....
समतोल फाऊंडेशन स्वामी विवेकानंद मनपरिवर्तन केंद्रात 50 महिलांच्या उपस्थितीत कार्यक्रम होणार....

05/08/2026
05/08/2026

समतोल फाऊंडेशन
नक्की विकत घेऊन मुलांसोबत संवाद करायला मदत होईल

02/08/2026

उद्या 4 वाजता ठाणे

आपणास नक्कीच या खास कार्यक्रमात यायचे आहे कुटुंब व्यवस्था जपलीच पाहिजे हिच भारतीय संस्कृती आहे म्हणून हरवलेले मुलांचे पु...
27/07/2026

आपणास नक्कीच या खास कार्यक्रमात यायचे आहे
कुटुंब व्यवस्था जपलीच पाहिजे हिच भारतीय संस्कृती आहे
म्हणून हरवलेले मुलांचे पुनर्वसन केल्यानंतर हे खास पुस्तक
हरवलेले मुक्काम पोस्ट घेऊन येत आहेत
विजय जाधव समतोल फाऊंडेशन
3 आॅगस्ट ला ठाणे मध्ये
विनामूल्य प्रवेश......

21/07/2026

भरती प्रक्रिया....
समतोल फाऊंडेशन स्वामी विवेकानंद मनपरिवर्तन केंद्र कल्याण मुरबाड रोड मामणोली येथे
निवासी कार्यकर्ता दोन msw/bsw/Deploma किंवा अनुभवी पाहिजे संपर्क 9892961124

08/07/2026

समतोल फाऊंडेशन
एक दिवस पिकनिक स्पॉट पण सामाजिक बांधिलकीचा
निसर्गाच्या सान्निध्यात राहून मनपरिवर्तन केंद्रातील हा विषय
निराधार निराश्रित गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदतीचा हात,....

04/07/2026

*मुले ही मुलेच असतात*
अनेक जण रेल्वे स्टेशनवरील मुलांना वाया गेलेली किंवा नकोशी असलेल्या मुलांच्या दृष्टीने बघत असतात पण हीच मुले अनेक गोष्टी मध्ये पारंगत होउ शकतात समतोल फाऊंडेशन स्वामी विवेकानंद मनपरिवर्तन केंद्रात हे तर 20 वर्षे सातत्याने सुरू आहे योगा ध्यान ज्योत व्यायाम व इतर वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यक्रमातून यामध्ये बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न केला जातो तो फार अवघड आहे यासाठी एकदा स्वतः मुलांमध्ये येऊन प्रयत्न केला पाहिजे
*कोणतेही मुल जन्मतः गुन्हेगार नसत*
*प्रत्येक मुल शिकु शकत*
*प्रत्येक मुल समान आहेत*
*प्रत्येक मुल महत्वाचे आहे*
*प्रत्येक मुलांमध्ये चांगले बदल होऊ शकतात*
मुले ही मुलेच असतात आपण सर्वांनी हा नियम मुलांच्या विकासासाठी पाळलाच पाहिजे

आपण सर्वांनी सहभागी होऊन सहकार्य केले पाहिजे
विजय जाधव समतोल फाऊंडेशन
9892961124

Address

Dadoji Konddev Stadium, Gala No. 55, Khartan Road
Thane
400601

Alerts

Be the first to know and let us send you an email when Samatol Foundation posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Samatol Foundation:

Shortcuts

Share