04/04/2026
🙏🌹 आनंदी जीवन जगण्यासाठी संतांच्या विचारांशी सुसंगत जीवनपद्धतीचा अभ्यास करण्यासाठी माऊली महाविष्णू संत ज्ञानेश्वर महाराज यांचा *ज्ञानेश्वरी ग्रंथ* आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा *गाथा* ग्रंथ या दोन्हीं ग्रंथांचा आभास जेव्हा केला जातो तेव्हा आपल्याला जीवन जगण्याचा अर्थ कळू शकतो आणि जन्मापासून मृत्यू पर्यंतचा आपल्याला संतांचा वैचारिक सिद्धांत हा मानवी जीवनाचा प्रवास, अनुभव आणि स्वाभिमान, आधार होय.🌹🙏 जय हरी विठ्ठल, जय तुकोबाराय 🌹🙏 ऍडमीन, सोलापूर शहर.