Niramay Bahu-uddeshiya Seva Sanstha,Nagpur

Niramay Bahu-uddeshiya Seva Sanstha,Nagpur Niramay Bahu-uddeshiya Seva Sanstha (बस एक कदम और ....!!!) on 11/12/13 under societies registration act 1860.

In March 2013 a group of dedicated voluntary workers joined hands with an intense desire to work for overall development of the community. The first step was to create a suitable platform for this.After much brain storming an NGO called ‘Niramay Bahu-uddeshiya Seva Sanstha’ was born. Further, as per the theme of our teami.e. – ‘Bas EkKadamAur’ i.e. ‘just one step more’ – so with great effortsthe ‘Niramay Bahu-Uddeshiya Seva Sanstha’ was duly registeredon a memorable date i.e.

23/07/2026

📚 प्रतियोगी परीक्षा मार्गदर्शन सत्र सफलतापूर्वक संपन्न 📚

निरामय बहुउद्देशीय सेवा संस्था, नागपुर द्वारा दिनांक 12 जुलाई 2026 को निरामय अध्ययन केंद्र, डोंगरगांव में "प्रतियोगी परीक्षा की तैयारी कैसे करें" विषय पर एक मार्गदर्शन सत्र का सफल आयोजन किया गया।

इस प्रेरणादायक सत्र में लगभग 40 विद्यार्थियों ने उत्साहपूर्वक सहभागिता की। सत्र का मार्गदर्शन प्रो. अविनाश नायडू जी द्वारा किया गया। उन्होंने विद्यार्थियों को प्रतियोगी परीक्षाओं की प्रभावी तैयारी, सही अध्ययन रणनीति, नोट्स बनाने की तकनीक, प्रश्नपत्र विश्लेषण, समय प्रबंधन, रिवीजन की योजना, तथा इंटरव्यू के दौरान किन बातों का विशेष ध्यान रखना चाहिए जैसे महत्वपूर्ण विषयों पर विस्तार से जानकारी दी।

कार्यक्रम के दौरान निरामय बहुउद्देशीय सेवा संस्था के संस्थापक अध्यक्ष श्रीप्रकाश पंडा जी, उपाध्यक्ष डॉ. रविंद्र क्षीरसागर जी तथा श्री राजन परुळकर जी की गरिमामयी उपस्थिति रही। सभी अतिथियों ने विद्यार्थियों का उत्साहवर्धन करते हुए उन्हें अपने लक्ष्य के प्रति समर्पित रहकर निरंतर मेहनत करने के लिए प्रेरित किया।

निरामय संस्था का उद्देश्य युवाओं को सही दिशा, उचित मार्गदर्शन और प्रेरणा प्रदान कर उन्हें अपने सपनों को साकार करने में सहयोग देना है। सभी विद्यार्थियों की सक्रिय सहभागिता और उत्साह ने इस कार्यक्रम को अत्यंत सफल बनाया।

"तैयारी आज की, सफलता कल की!"
निरामय बहुउद्देशीय सेवा संस्था, नागपुर विद्यार्थियों के सर्वांगीण विकास एवं उज्ज्वल भविष्य के लिए निरंतर ऐसे मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करती रहेगी।

#निरामय #प्रतियोगीपरीक्षा #करियरमार्गदर्शन #अध्ययनकेंद्र #डोंगरगांव #विद्यार्थीविकास #शिक्षा #सफलता #नागपुर

16/07/2026

🐄 जामनापाणी येथे यशस्वी पशुधन लसीकरण शिबिर संपन्न! 💉
निरामय बहुउद्देशीय सेवा संस्था, नागपूर यांच्या वतीने पशुवैद्यकीय दवाखाना, मकरधोकडा यांच्या सहकार्याने दि. १५ जुलै २०२६ रोजी जामनापाणी येथे पशुधन लसीकरण शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले.

या शिबिराला निरामय संस्थेचे अध्यक्ष श्रीप्रकाश पंडा, सेवा फेलो व किशोरी विकास प्रकल्पाच्या फील्ड कोऑर्डिनेटर श्रद्धा सिंह, क्षेत्र समन्वयक प्रवीण धांडे तसेच निरामयच्या आरोग्य स्वयंसेविका सौ.वनीता सीरसाम यांची उपस्थिती लाभली.

या शिबिरामध्ये स्थानिक शेतकरी व पशुपालकांच्या सहकार्याने मोठ्या संख्येने जनावरांचे HSBQ लसीकरण करण्यात आले. या शिबिरात एकूण १८६ जनावरांचे लसीकरण करण्यात आले. यावेळी ग्रामस्थांना वेळेवर लसीकरणाचे महत्त्व, संसर्गजन्य आजारांपासून संरक्षण आणि पशुधनाच्या नियमित आरोग्य तपासणीबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

🌿 निसर्गाच्या कुशीत वसलेले जामनापाणी हे गाव आपल्या हिरवाईने, शांत वातावरणाने आणि नैसर्गिक सौंदर्याने अत्यंत मनमोहक व आकर्षक दिसते. अशा सुंदर गावातील पशुधनाचे आरोग्य जपणे म्हणजे ग्रामविकास आणि शेतकऱ्यांच्या समृद्धीला बळकटी देणे होय.

निरोगी पशुधनामुळे दूध उत्पादनात वाढ होते, पशुवैद्यकीय खर्च कमी होतो आणि शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती अधिक मजबूत होते. देशी गायींचे संवर्धन, सेंद्रिय शेतीला चालना आणि शाश्वत ग्रामीण विकासासाठी नियमित पशू लसीकरण अत्यंत आवश्यक आहे.

हे शिबिर पशुधनाचे संरक्षण, शेतकऱ्यांना सहकार्य आणि निरोगी, समृद्ध व आत्मनिर्भर जामनापाणी घडविण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरले.

निरोगी पशुधन – समृद्ध शेतकरी – सक्षम ग्रामीण भारत! 🌱🐄

#निरामय #पशुधन_लसीकरण #पशूआरोग्य #पशुधन_संवर्धन #ग्रामीण_विकास #नागपूर #जामनापाणी

14/07/2026

रुई में निःशुल्क मल्टीस्पेशालिटी स्वास्थ्य शिविर का सफल आयोजन, 207 ग्रामीणों ने लिया लाभ

रुई (नागपुर), 11 जुलाई।
निरामय बहुउद्देशीय सेवा संस्था, नागपुर एवं रोटरी क्लब ऑफ नागपुर विजन (RCNV) के संयुक्त तत्वावधान में ग्राम रुई में निःशुल्क मल्टीस्पेशालिटी स्वास्थ्य जांच एवं उपचार शिविर का सफल आयोजन किया गया। शिविर में 207 ग्रामीणों ने विभिन्न विशेषज्ञ चिकित्सकों से स्वास्थ्य जांच, उपचार एवं आवश्यक परामर्श का लाभ प्राप्त किया।

शिविर में कार्डियोलॉजी, जनरल मेडिसिन, स्त्रीरोग, शल्य चिकित्सा, अस्थिरोग, दंत चिकित्सा, ईएनटी (नाक-कान-गला), फिजियोथेरेपी एवं सामान्य चिकित्सा सहित विभिन्न विशेषज्ञ सेवाएं उपलब्ध कराई गईं। ग्रामीणों ने इस पहल की सराहना करते हुए इसे अत्यंत उपयोगी बताया।

इस शिविर की सफलता में जिला स्वास्थ्य अधिकारी श्री राज गहलोत जी के निर्देशन में प्राथमिक स्वास्थ्य केंद्र, बोरखेड़ी, खापरी उपकेंद्र तथा आसपास के स्वास्थ्य केंद्रों की टीम ने सक्रिय सहभागिता निभाई और ग्रामीणों तक गुणवत्तापूर्ण स्वास्थ्य सेवाएँ पहुँचाने में महत्वपूर्ण भूमिका निभाई।
इस अवसर पर निम्न स्वास्थ्य अधिकारियों एवं कर्मचारियों का विशेष सहयोग प्राप्त हुआ—
डॉ. चंद्रकांत विरुटकर – THO / Block Health Officer
डॉ. नारायण करेवार – Medical Officer, PHC Borkhedi
श्रीमती रोली वेसणकर – Community Health Officer (CHO), खापरी उपकेंद्र
श्रीमती गीता वांदिले – ANM
श्री निखिल मालवे – MPW
श्रीमती संगीता राऊत – ASHA Worker
श्रीमती शिवकुमारी गयाल - ASHA Worker

इस शिविर की सफलता में जिला स्वास्थ्य अधिकारी श्री राज गहलोत का विशेष सहयोग रहा। उनके मार्गदर्शन में सलाई गोधनी प्राथमिक स्वास्थ्य केंद्र एवं आसपास के प्राथमिक स्वास्थ्य केंद्रों की चिकित्सा टीमों ने सक्रिय सहभागिता कर ग्रामीणों को बेहतर स्वास्थ्य सेवाएं उपलब्ध कराने में महत्वपूर्ण योगदान दिया।

शिविर के आयोजन में ग्राम पंचायत रुई द्वारा स्थान उपलब्ध कराने सहित हर संभव सहयोग दिया गया। साथ ही निरामय के ग्राम स्वयंसेवकों ने घर-घर संपर्क कर ग्रामीणों को शिविर तक पहुंचाने में महत्वपूर्ण भूमिका निभाई।

रोटरी क्लब ऑफ नागपुर विजन (RCNV) की आयोजन समिति

डॉ. जुगलकिशोर अग्रवाल – अध्यक्ष
डॉ. स्वप्निल गाढगे – डायरेक्टर (मेडिकल) एवं ऑर्थोपेडिक सर्जन
डॉ. अक्षय डागा – चेयरमैन (मेडिकल)
विशेषज्ञ चिकित्सकों का अमूल्य सहयोग

श्योरटेक हॉस्पिटल से

डॉ. क्षितिज राधे (कार्डियोलॉजिस्ट)
डॉ. उर्मिला धानके (फिजिशियन)
डॉ. वीरेंद्र सिंह बावा (फिजियोथेरेपिस्ट)
डॉ. मनोहर सरडा (जनरल फिजिशियन)
डॉ. रामविलास मलानी (जनरल फिजिशियन)
डॉ. मोनिशा पोडवेकर (RMO)

शालिनीताई मेघे हॉस्पिटल, वानाडोंगरी से
डॉ. नरेश गिल
डॉ. हर्षल खेकड़े (सर्जरी)
डॉ. रक्षंदा (स्त्रीरोग विशेषज्ञ)
डॉ. शुभम (ईएनटी)
तथा मेडिकल विद्यार्थियों ने अपनी सेवाएं प्रदान कीं।

स्वर्गीय दादासाहेब कालमेघ स्मृति डेंटल कॉलेज एवं हॉस्पिटल, नागपुर से
डॉ. अक्षय डागा
डॉ. सांची कडबे
डॉ. अजय

पीजी डॉक्टर – डॉ. अरिहंत भाटिया, डॉ. प्रचेता वाटाने, डॉ. सुगोष चाकोर, डॉ. व्यंकटेश कांबले
इंटर्न्स – ऋतुजा नागपुरे, पूर्णिमा मंडल, आदि मांडवकर, साक्षी बोरकर, गायत्री भोयर, चेतिकन बेहेरे, राजप्रसाद जाधव
अंतिम वर्ष के विद्यार्थी – स्मृति अडे, ऐश्वर्या अटारा एवं अपूर्वा आवठारे

साथ ही नेशनल कैंसर इंस्टीट्यूट (NCI) एवं गवर्नमेंट मेडिकल कॉलेज (GMC), नागपुर के चिकित्सकों ने भी अपनी सेवाएं प्रदान कर शिविर को सफल बनाया।

स्वयंसेवकों का विशेष योगदान

रोटरी क्लब के स्वयंसेवकों रोटेरियन पीपी जतिन संपत, रोटेरियन पीपी विक्रम नायडू, रोटेरियन स्वाती बेलखेड़े, रोटेरियन मधुमती धावड़, रोटेरियन प्रतीक महंत एवं उनकी धर्मपत्नी, रोटेरियन सोहेल अमीन, रोटेरियन अभिजीत देशमुख, रोटेरियन मिलोनी संपत तथा रोटेरियन सरिता अग्रवाल सहित निरामय बहुउद्देशीय सेवा संस्था की संपूर्ण टीम ने अथक परिश्रम कर इस शिविर को सफल बनाया।

इस शिविर को सफल बनाने में निरामय बहुउद्देशीय सेवा संस्था की पूरी टीम ने समर्पित भाव से कार्य किया। संस्था की ओर से डॉ. माधवी मालोकार, डॉ. माधुरी नेटके, श्रीमती रोशनी समर्थ, डॉ. रवींद्र क्षीरसागर, श्री राजन परुलकर, श्रीमती नूतन कांबले, श्री अभिनव फडणीस, श्रीमती हर्षदा फडणीस, श्रीमती सारिका वाघाडे, सुश्री भाग्यश्री खोड़े, सुश्री श्रद्धा सिंह, श्री प्रवीण, स्वयंसेवक स्वस्तिक तथा ग्राम स्तर के सभी स्वयंसेवकों ने पूरे उत्साह और समर्पण के साथ अपनी सेवाएँ प्रदान कीं।

निरामय बहुउद्देशीय सेवा संस्था की ओर से इस शिविर को सफल बनाने वाले जिला स्वास्थ्य विभाग, रोटरी क्लब ऑफ नागपुर विजन, सभी चिकित्सकों, मेडिकल कॉलेजों, अस्पतालों, स्वयंसेवकों, ग्राम पंचायत रुई, आशा कार्यकर्ताओं, स्वास्थ्य कर्मचारियों तथा प्रत्यक्ष एवं अप्रत्यक्ष रूप से सहयोग करने वाले सभी व्यक्तियों का हृदय से धन्यवाद।

यदि अनजाने में किसी सहयोगी का नाम उल्लेखित होने से रह गया हो, तो उसके लिए हम क्षमाप्रार्थी हैं। आप सभी का योगदान हमारे लिए समान रूप से महत्वपूर्ण और सम्माननीय है। 🙏

13/07/2026

🐄 दहेगाव येथे यशस्वी पशुधन लसीकरण शिबिर संपन्न! 💉

निरामय बहुउद्देशीय सेवा संस्था, नागपूर यांच्या वतीने पशुवैद्यकीय दवाखाना, मकरधोकडा यांच्या सहकार्याने दि. १० जुलै २०२६ रोजी दहेगाव येथे पशुधन लसीकरण शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले.

या शिबिराला निरामय संस्थेचे अध्यक्ष श्रीप्रकाश पंडा, सेवा फेलो व किशोरी विकास प्रकल्पाच्या फील्ड कोऑर्डिनेटर श्रद्धा सिंह, क्षेत्र समन्वयक प्रवीण धांडे निरामयच्या आरोग्य स्वयंसेविका सौ. निरंजना मानकर यांची उपस्थिती लाभली.

या शिबिरामध्ये स्थानिक शेतकरी व पशुपालकांच्या सहकार्याने अंदाजे १५० जनावरांचे HSBQ लसीकरण करण्यात आले. यावेळी ग्रामस्थांना जनावरांचे वेळेवर लसीकरण करणे, संसर्गजन्य आजारांपासून बचाव करणे आणि पशुधनाच्या नियमित आरोग्य तपासणीचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

शिबिराचे महत्त्व

ग्रामीण कुटुंबांच्या उपजीविकेत, शेतीकामात आणि आर्थिक सुरक्षिततेत पशुधनाची अत्यंत महत्त्वाची भूमिका असते. वेळेवर लसीकरण केल्याने जनावरांना गंभीर संसर्गजन्य आजारांपासून संरक्षण मिळते, रोगांचा प्रसार कमी होतो आणि जनावरांच्या मृत्यूचे प्रमाण टाळता येते.

निरोगी पशुधनामुळे दूध उत्पादनात वाढ होते, पशुवैद्यकीय खर्च कमी होतो आणि शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती अधिक मजबूत होते. देशी गायींचे संवर्धन, सेंद्रिय शेतीला चालना आणि शाश्वत ग्रामीण विकासासाठी नियमित पशू लसीकरण अत्यंत आवश्यक आहे.

हे शिबिर पशुधनाचे संरक्षण, शेतकऱ्यांना सहकार्य आणि निरोगी व आत्मनिर्भर गावाच्या निर्मितीच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरले.

निरोगी पशुधन – समृद्ध शेतकरी – सक्षम ग्रामीण भारत! 🌱🐄

#निरामय #पशुधन_लसीकरण #पशूआरोग्य #पशुधन_संवर्धन #ग्रामीण_विकास #नागपूर #दहेगाव

दिनांक: ०६ जुलै २०२६उद्दिष्ट: सायकी गावात पशू लसीकरण शिबिराचे आयोजनझालेल्या कामाचा अहवालसायकी गावातील सायकी फार्म येथे प...
10/07/2026

दिनांक: ०६ जुलै २०२६
उद्दिष्ट: सायकी गावात पशू लसीकरण शिबिराचे आयोजन

झालेल्या कामाचा अहवाल

सायकी गावातील सायकी फार्म येथे पशू लसीकरण शिबिराचे येथे श्री रवींद्र मांडेकर (पशुचिकित्सक) आणि त्यांची चमू, मकरधोकडा यांचे सहकार्य प्राप्त झाले.

या शिबिराला निरामय संस्थेचे अध्यक्ष श्रीप्रकाश पंडा, सेवा फेलो व किशोरी विकास प्रकल्पाच्या फील्ड कोऑर्डिनेटर श्रद्धा सिंह, निरामयच्या आरोग्य स्वयंसेविका सौ. वर्षा घुमे तसेच उन्नत भारत अभियानांतर्गत VNIT नागपूरचे स्वयंसेवक स्वस्तिक आणि पूर्वा उपस्थित होते.

या शिबिरामध्ये स्थानिक शेतकरी व पशुपालकांच्या सहकार्याने अंदाजे २०० जनावरांचे HSBQ लसीकरण करण्यात आले. यावेळी ग्रामस्थांना जनावरांचे वेळेवर लसीकरण करणे, संसर्गजन्य आजारांपासून बचाव करणे आणि पशुधनाच्या नियमित आरोग्य तपासणीचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

शिबिराचे महत्त्व

ग्रामीण कुटुंबांच्या उपजीविकेत, शेतीकामात आणि आर्थिक सुरक्षिततेत पशुधनाची अत्यंत महत्त्वाची भूमिका असते. वेळेवर लसीकरण केल्याने जनावरांना गंभीर संसर्गजन्य आजारांपासून संरक्षण मिळते, रोगांचा प्रसार कमी होतो आणि जनावरांच्या मृत्यूचे प्रमाण टाळता येते.

निरोगी पशुधनामुळे दूध उत्पादनात वाढ होते, पशुवैद्यकीय खर्च कमी होतो आणि शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती अधिक मजबूत होते. देशी गायींचे संवर्धन, सेंद्रिय शेतीला चालना आणि शाश्वत ग्रामीण विकासासाठी नियमित पशू लसीकरण अत्यंत आवश्यक आहे.

हे शिबिर पशुधनाचे संरक्षण, शेतकऱ्यांना सहकार्य आणि निरोगी व आत्मनिर्भर गावाच्या निर्मितीच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरले.

मई और जून माह में निरामय बहुउद्देशीय सेवा संस्था, नागपुर द्वारा किशोरी विकास प्रकल्प (KVP) के अंतर्गत सफलतापूर्वक दिवसीय...
07/07/2026

मई और जून माह में निरामय बहुउद्देशीय सेवा संस्था, नागपुर द्वारा किशोरी विकास प्रकल्प (KVP) के अंतर्गत सफलतापूर्वक दिवसीय शिविरों का आयोजन किया गया।

12 से 20 वर्ष आयु वर्ग की लगभग 104 किशोरियों ने 12 विभिन्न गांवों से आकर इस शिविर का लाभ प्राप्त किया।

इन ऊर्जावान किशोरियों ने दहेगांव, सायकी, कच्छीमेठ, फुकेश्वर, दवहा, जामनापानी, सिंधीविहीर, पेंढरी, चिमनाझरी, सावंगी, धुती और वर्धमान नगर गांवों से सहभागिता की।

इस शिविर की विशेषता यह रही कि इसे पूर्णतः गतिविधि-आधारित बनाया गया, जिसमें पारंपरिक व्याख्यानों के स्थान पर सहभागिता, संवाद और अनुभवात्मक शिक्षा को महत्व दिया गया।

शिविर की कुछ प्रमुख गतिविधियाँ:

शुभारंभ:
प्रत्येक शिविर का शुभारंभ भारत माता पूजन एवं "चंदन है इस देश की माटी" गीत के सामूहिक गायन से किया गया।

परिचय एवं टीम निर्माण:
परिचय सत्र के पश्चात किशोरियों को प्रेरणादायक व्यक्तित्वों के नाम पर दो समूहों—रानी लक्ष्मीबाई एवं राजमाता जिजाऊ—में विभाजित किया गया।

गतिविधियों के माध्यम से सीखना:
समूहों द्वारा विभिन्न रचनात्मक एवं सहभागितापूर्ण गतिविधियाँ आयोजित की गईं, जिनमें रोल प्ले, समूह चर्चा, कॉफी पेंटिंग, "अपने आसपास को देखो और गढ़ो", इच्छा लेखन, मेहंदी कला, नृत्य, प्रदर्शन कला, चलचित्र प्रदर्शन, योग तथा विभिन्न संवादात्मक सत्र शामिल थे।

सकारात्मक परिणाम:
इन गतिविधियों ने किशोरियों में उत्साह और आत्मविश्वास का संचार किया। उन्होंने खुलकर अपनी बात रखी, अपने विचार व्यक्त किए, अपनी प्रतिभाओं का प्रदर्शन किया, दैनिक जीवन की चुनौतियों पर चर्चा की तथा अपने भविष्य के सपनों और आकांक्षाओं को साझा किया। साथ ही, यह शिविर आपसी सीख, सहयोग और सशक्तिकरण का एक उत्कृष्ट मंच बना।

इस उपक्रम को सफल बनाने में योगदान देने वाली हमारी सभी ग्राम कार्यकर्तियों एवं लोगों का हम हृदय से आभार व्यक्त करते हैं।

आइए, हम सब मिलकर एक आत्मविश्वासी, जागरूक और सशक्त किशोरी पीढ़ी के निर्माण की दिशा में आगे बढ़ें।

#निरामय_बहुउद्देशीय_सेवा_संस्था #किशोरी_विकास_प्रकल्प
#किशोरीविकास
#महिला_सशक्तिकरण #युवा_विकास #नागपुर_एनजीओ #सहभागी_शिक्षा #सशक्त_किशोरी

निरामय के गांव-गांव में मनाया गया अंतरराष्ट्रीय योग दिवस निरामय बहुउद्देशीय सेवा संस्था, नागपुर द्वारा कार्यक्षेत्र के व...
05/07/2026

निरामय के गांव-गांव में मनाया गया अंतरराष्ट्रीय योग दिवस

निरामय बहुउद्देशीय सेवा संस्था, नागपुर द्वारा कार्यक्षेत्र के विभिन्न गांवों में 21 जून अंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहपूर्वक मनाया गया। इस अवसर पर बच्चों, युवाओं, महिलाओं एवं बुजुर्गों ने बड़ी संख्या में भाग लेकर योगासन, प्राणायाम और ध्यान का अभ्यास किया।

इस कार्यक्रम के माध्यम से ग्रामीण समुदाय में स्वास्थ्य के प्रति जागरूकता बढ़ी तथा सभी ने नियमित योग अपनाकर स्वस्थ जीवन जीने का संकल्प लिया।

"करें योग – रहें निरोग"
"निरोगी गांव, निरोगी समाज"

सायकी गांव के बच्चों के बीच स्टेशनरी वितरण कार्यक्रम सफलतापूर्वक संपन्न हुआ। बच्चों के चेहरों पर खुशी, उत्साह और मुस्कान...
01/07/2026

सायकी गांव के बच्चों के बीच स्टेशनरी वितरण कार्यक्रम सफलतापूर्वक संपन्न हुआ। बच्चों के चेहरों पर खुशी, उत्साह और मुस्कान देखकर मन भावुक हो गया।

मैं IIM Nagpur SMP के अपने सभी मित्रों और सहपाठियों का हृदय से आभार व्यक्त करता हूं, जिनके सहयोग और संवेदनशीलता के कारण यह पहल संभव हो सकी। आपका यह छोटा सा योगदान इन बच्चों के बड़े सपनों को नई उड़ान देगा।

शिक्षा केवल किताबें और कॉपियां नहीं देती, बल्कि आत्मविश्वास, अवसर और एक बेहतर भविष्य की आशा भी देती है।

आइए, हम सब मिलकर ऐसे ही छोटे-छोटे प्रयासों से एक मजबूत गांव और मजबूत भारत का निर्माण करें।

Thank you, dear IIM Nagpur friends, for turning kindness into smiles and dreams into possibilities. 🙏

भूमि सुपोषण अभियान "धरती मेरी मां है, और मैं उसका भूमि पुत्र हूं।"भारत एक कृषि प्रधान देश है। हमारे किसानों की मेहनत पर ...
18/06/2026

भूमि सुपोषण अभियान
"धरती मेरी मां है, और मैं उसका भूमि पुत्र हूं।"

भारत एक कृषि प्रधान देश है। हमारे किसानों की मेहनत पर पूरे समाज का जीवन निर्भर है। लेकिन आज किसान अनेक चुनौतियों का सामना कर रहा है। खेती की लागत लगातार बढ़ रही है, उत्पादन का उचित मूल्य नहीं मिल रहा है और परिणामस्वरूप किसान आर्थिक संकट तथा मानसिक तनाव से गुजर रहा है।

एक समय था जब हमारे पूर्वज बिना रासायनिक खाद और जहरीले कीटनाशकों के भी भरपूर खेती करते थे। मिट्टी उपजाऊ थी, फसलें पौष्टिक थीं और लोगों का स्वास्थ्य भी अच्छा था। लेकिन पिछले कुछ दशकों में रासायनिक उर्वरकों और कीटनाशकों के बढ़ते उपयोग ने हमारी भूमि की उर्वरता को कम कर मिट्टी की उसकी जीवाणु सृष्टि को तेजी से खत्म कर रहा है। परिणाम स्वरूप जमीन बंजर बन रही है, बरसात का पानी जमीन के अंदर नहीं जा पा रहा जितना जाना चाहिए और हमारी जमीन हवा पानी और अन्न दूषित हो रहे है, साथ ही खेती का खर्च बढ़ गया है और किसान का लाभ घटता जा रहा है।

आज गांव-गांव में किसान परेशान है। जमीन की शक्ति कम हो रही है, फसलों में रोग बढ़ रहे हैं और उत्पादन की गुणवत्ता प्रभावित हो रही है। दूसरी ओर मानव स्वास्थ्य पर भी इसका गंभीर प्रभाव दिखाई दे रहा है। कैंसर, मधुमेह, हृदय रोग और अनेक गंभीर बीमारियां तेजी से बढ़ रही हैं। विशेषज्ञों का मानना है कि इसका एक प्रमुख कारण हमारे भोजन में बढ़ती रासायनिक विषाक्तता है।

हम जो अन्न खाते हैं, वही हमारे शरीर का निर्माण करता है। यदि अन्न ही विषमय हो जाए, तो स्वस्थ जीवन की कल्पना कैसे की जा सकती है?
इसी चिंता और जिम्मेदारी की भावना से निरामय बहुउद्देशीय सेवा संस्था द्वारा गांव-गांव में *"भूमि सुपोषण अभियान" चलाया जा रहा है।* अर्थात
*"धरती मेरी मां है, और मैं उसका भूमि पुत्र हूं।" इस भावना को जगाने के लिए गाँव गाँव में खेत की मिट्टी का पूजन कर धरती मां को बचाने के लिए एक बेटे (भूमिपुत्र) की भावना व भूमिका को बढ़ाया जा रहा है।*

साथ ही इस अभियान के माध्यम से किसानों को जैविक खेती का महत्व समझाया जा रहा है तथा कम लागत और अधिक टिकाऊ खेती के लिए प्रेरित किया जा रहा है।

इस अभियान के अंतर्गत किसानों को गो-कृपा अमृत, जीवामृत, दशपर्णी अर्क, घनजीवामृत, केचुआ खाद, रामबाण औषधि तथा अन्य गो-आधारित प्राकृतिक कृषि पद्धतियों की जानकारी दी जा रही है। इन उपायों से मिट्टी की उर्वरता बढ़ती है, खेती की लागत कम होती है, उत्पादन की गुणवत्ता सुधरती है और सबसे महत्वपूर्ण बात यह है कि अन्न विषमुक्त बनता है।

जैविक खेती केवल खेती करने की एक पद्धति नहीं है, बल्कि यह मिट्टी, पानी, पर्यावरण और मानव स्वास्थ्य को बचाने का एक जनआंदोलन है। यदि हमारी मिट्टी स्वस्थ रहेगी तो किसान समृद्ध होगा, किसान समृद्ध होगा तो गांव समृद्ध होगा और गांव समृद्ध होगा तो राष्ट्र मजबूत बनेगा।

इसके लिए हम सभी को जैविक उत्पाद को अधिक प्रधान्य देना पड़ेगा।


















करिअर मार्गदर्शन कार्यशाळा अहवालदिनांक – 25 एप्रिल 2026वार – शनिवारकार्यक्रमाचे उद्दिष्टया कार्यक्रमाचा मुख्य उद्देश ग्र...
06/05/2026

करिअर मार्गदर्शन कार्यशाळा अहवाल
दिनांक – 25 एप्रिल 2026
वार – शनिवार

कार्यक्रमाचे उद्दिष्ट

या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्याबाबत योग्य दिशा, प्रेरणा आणि विविध करिअर संधींबाबत जागरूकता निर्माण करणे हा होता. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासोबतच त्यांच्यात आत्मविश्वास, मूल्याधिष्ठित विचार आणि सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करणे हेही या उपक्रमामागील महत्त्वाचे ध्येय होते.

*कार्यक्रमाचा आढावा*

निरामय बहु-उद्देशीय सेवा संस्था, नागपूर यांच्या वतीने नुकतेच दहावी व बारावी उत्तीर्ण झालेल्या ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी “करिअर मार्गदर्शन कार्यशाळेचे” यशस्वी आयोजन करण्यात आले. अनेक विद्यार्थी आपल्या भविष्याबाबत संभ्रमात होते; अशा विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन व प्रेरणा देण्यासाठी हा कार्यक्रम एक आशेचा किरण ठरला.

कार्यक्रमाची सुरुवात भारतमातेच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलनाने अत्यंत मंगलमय वातावरणात करण्यात आली. त्यानंतर श्रीप्रकाश पंडा यांनी प्रमुख पाहुणे डॉ. दिनेशजी (ज्येष्ठ प्रचारक, रा. स्व. संघ) तसेच मान्यवर मार्गदर्शक डॉ. जुगल किशोर अग्रवाल आणि श्री अम्ब्रिशजी पुसदकर यांचे मनःपूर्वक स्वागत केले. या कार्यशाळेत सुमारे 35 विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला.

कार्यक्रमातील पहिले मार्गदर्शन सत्र डॉ. जुगल किशोर अग्रवाल यांनी घेतले. ते भद्रावती इंजिनिअरिंग कॉलेजचे निवृत्त प्राचार्य, रोटरी क्लब ऑफ नागपूर व्हिजनचे संचालक, बजाज स्टील इंडस्ट्रीजचे सल्लागार तसेच निरामय संस्थेचे एक मजबूत आधारस्तंभ आहेत. त्यांनी विद्यार्थ्यांना आजच्या स्पर्धात्मक युगात व्यक्तिमत्त्व विकासाचे महत्त्व पटवून दिले. योग्य करिअर निवडीसोबत चांगले व्यक्तिमत्त्व हे यशस्वी जीवनाचे आधारस्तंभ असल्याचे त्यांनी प्रभावीपणे सांगितले.

यानंतर Erehwon Technologies चे संस्थापक श्री अंबरीश जी यांनी शिक्षण व व्यक्तिमत्त्व विकास या विषयावर प्रेरणादायी आणि संवादात्मक सत्र घेतले. त्यांनी विद्यार्थ्यांना पेन व डायरीचे वितरण केले तसेच विविध उपक्रमांद्वारे “चौकटीबाहेर विचार करण्याची” प्रेरणा दिली. त्यांच्या संवादात्मक पद्धतीमुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साह आणि आत्मविश्वास निर्माण झाला.

त्यानंतर आयटी इंजिनिअर आणि डिजिटल मार्केटर श्री सारंग आंबटकर यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि डिजिटल तंत्रज्ञानाचे वाढते महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. 20 देशांतील 100 पेक्षा अधिक व्यवसायांसोबत काम करण्याचा अनुभव आणि त्यांच्या आगामी “Zentrixio” स्टार्टअपच्या माध्यमातून त्यांनी विद्यार्थ्यांना डिजिटल युगातील संधी आणि आव्हाने समजावून दिली. या सत्रामुळे विद्यार्थ्यांच्या विचारविश्वाला नवी दिशा मिळाली.

दुपारच्या भोजनानंतर श्री निशांत विष्णु यांनी “दहावी व बारावीनंतर काय?” या विषयावर मार्गदर्शन केले. NET व SET पात्रता आणि भौतिकशास्त्रातील पदव्युत्तर शिक्षणाच्या आधारे त्यांनी अभियांत्रिकी, वैद्यकीय, उत्पादन, सेवा आणि शासकीय क्षेत्रातील विविध करिअर संधींबाबत सविस्तर माहिती दिली. विद्यार्थ्यांनी अत्यंत उत्साहाने प्रश्न विचारून आपले संभ्रम दूर केले.

यानंतर निरामय बहु-उद्देशीय सेवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्रीप्रकाश पंडा यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यांनी करिअर म्हणजे केवळ नोकरी नव्हे, तर समाजातील गरजा ओळखून त्यावर काम करण्याची संधी असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनी उद्योजकीय दृष्टिकोन विकसित करून समाजासाठी योगदान देण्याची प्रेरणा त्यांनी दिली.

कार्यक्रमाचे शेवटचे व अत्यंत प्रेरणादायी सत्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक डॉ. दिनेशजी यांनी घेतले. त्यांनी देशभक्ती, कुटुंबमूल्ये, संस्कार आणि सामाजिक जबाबदारी यांचे महत्त्व विद्यार्थ्यांना भावनिक शब्दांत समजावून सांगितले. “पैसा आणि प्रगती महत्त्वाची आहे, परंतु आपल्या संस्कृती आणि मूल्यांचा त्याग करून मिळवलेले यश अपूर्ण आहे,” हा त्यांचा संदेश विद्यार्थ्यांच्या मनाला स्पर्शून गेला.

निरीक्षणे

- कार्यक्रमाच्या सुरुवातीला अनेक विद्यार्थी त्यांच्या करिअरबाबत संभ्रमात होते; मात्र कार्यक्रमाच्या शेवटी त्यांच्यात आत्मविश्वास आणि स्पष्टता दिसून आली.
- संवादात्मक व कृतीआधारित सत्रांमुळे विद्यार्थ्यांचा सहभाग वाढला आणि अवघड विषय सोप्या पद्धतीने समजले.
- कृत्रिम बुद्धिमत्ता, डिजिटल मार्केटिंग यांसारख्या नव्या क्षेत्रांविषयी विद्यार्थ्यांना फारशी माहिती नव्हती; या कार्यशाळेमुळे त्यांना नव्या संधींची ओळख झाली.
- विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष मार्गदर्शनाला सकारात्मक प्रतिसाद दिला आणि मोठ्या उत्साहाने प्रश्न विचारले.
- व्यक्तिमत्त्व विकास, संवादकौशल्य आणि आत्मविश्वास यांची गरज विद्यार्थ्यांना प्रकर्षाने जाणवली.
- बहुतांश विद्यार्थी पारंपरिक करिअर पर्यायांपुरते मर्यादित होते; कार्यक्रमामुळे त्यांना उद्योजकता आणि पर्यायी क्षेत्रांची माहिती मिळाली.
- मूल्याधिष्ठित जीवन, प्रामाणिकपणा आणि संस्कार याबाबत विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक प्रतिसाद दिसून आला.
- पेन व डायरीसारख्या शैक्षणिक साहित्य वितरणामुळे विद्यार्थ्यांमध्ये आपलेपणाची भावना निर्माण झाली.

निष्कर्ष

हा संपूर्ण कार्यक्रम निरामय बहु-उद्देशीय सेवा संस्थेच्या सर्व कार्यकर्ते व कर्मचारी यांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे यशस्वीपणे पार पडला. विशेषतः किशोरी विकास प्रकल्पाच्या फील्ड कोऑर्डिनेटर तसेच सेवा इंटरनॅशनल फेलो कु. श्रद्धा सिंह यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन व समन्वय केले. त्यांच्या समर्पणामुळे विद्यार्थ्यांचा सहभाग शेवटपर्यंत उत्साही राहिला.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत भविष्याची नवी स्वप्ने निर्माण करणारा, त्यांच्या मनात आत्मविश्वास जागवणारा आणि जीवनाला योग्य दिशा देणारा हा उपक्रम खऱ्या अर्थाने प्रेरणादायी ठरला. निरामय बहु-उद्देशीय सेवा संस्थेचा हा प्रयत्न ग्रामीण युवकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक महत्त्वपूर्ण आणि संवेदनशील पाऊल ठरला.

Address

Mate Square
Nagpur
440010.

Alerts

Be the first to know and let us send you an email when Niramay Bahu-uddeshiya Seva Sanstha,Nagpur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Niramay Bahu-uddeshiya Seva Sanstha,Nagpur:

Shortcuts

Share