15/05/2026
आज आपल्या भागातील अनेक युवक शिक्षणासाठी किंवा रोजगारासाठी शहरांकडे जात आहेत.
हे चुकीचं नाही…
पण हा विचार करण्याचा विषय नक्की आहे.
कारण गावातील युवकांमध्ये टॅलेंट कमी नाही,
मेहनत कमी नाही,
स्वप्नंही कमी नाहीत…
मग प्रश्न असा आहे —
आपल्या भागात त्यांच्यासाठी पुरेशा संधी का निर्माण होत नाहीत?
माझ्या मते,
युवकांना फक्त नोकरी नाही,
तर ecosystem लागतो —
मार्गदर्शन,
skills,
digital exposure,
आणि स्थानिक स्तरावर संधी.
जर गावातील युवक गावात राहून प्रगती करू लागला,
तर आपल्या भागाचं भविष्य खूप वेगळं असू शकतं.
— रोहित बोम्मावर