01/05/2020
राज्यातील किंवा परराज्यातील नागरिकांना आपल्या मूळ गावी जाऊ देण्याचं राज्य सरकारने निर्णय घेतला आहे. परंतु काही राजकीय पक्ष हे त्यांच्याकडे अर्ज करा असे म्हणत आहे. याची कोणतीही गरज नसून आपण संबंधित जिल्हाधिकारी किंवा त्यांनी नियुक्त केलेल्या नोडल अधिकाऱ्यांकडे रितसर अर्ज करा.