विचार सामान्यांचे-Vichar Samanyache

  • Home
  • India
  • Nagpur
  • विचार सामान्यांचे-Vichar Samanyache

विचार सामान्यांचे-Vichar Samanyache स्वाभिमानी माणसाचे बोलनं थोड कडवट असते पण ते नेहमीच सत्य असते Follow करा मराठी माणसाच्या हक्काचे

05/08/2026

शेवटी शिक्षणा पेक्षा धर्म आणि यात्रा महत्वाचे आहे

विचार सामान्यांचे

ह्यात एवढ रान उठवावं असं काहीच नाही प्रत्येकाचं वैयक्तिक मत असू शकते टेस्ट असू शकते पण मराठी मिडिया ने ज्या प्रकारे ह्या...
04/08/2026

ह्यात एवढ रान उठवावं असं काहीच नाही प्रत्येकाचं वैयक्तिक मत असू शकते टेस्ट असू शकते पण मराठी मिडिया ने ज्या प्रकारे ह्या प्रकरणात हात घालून पार सावजी कस बनत किती तिखट आरोग्यला हानिकारक आहे की नाही पासून ते नागपूर काय म्हणत आहे आणि नागपूर मधले सावजी हॉटेल व्यावसायिक काय बोलत आहे हितपर्यंत पोचले

एखाद्या अधिकाऱ्याच्या मागे उभं नाही राहू शकतं तर किमान त्याला त्रास होईल असं तरी वागू नये ह्यामुळेच आपला क्रमांक 175 देशाच्या सूची मध्ये 162 वर गेला आहे

विचार सामान्यांचे

04/08/2026

छोट्या छोट्या गोष्टीवर एका प्रामाणिक अधिकाऱ्याच्या हात धुवून मागे लागणं कितपत योग्य आहे

सावजी मटण खाल्लं तर मी महिनाभर आजरी पडेल हे त्यांचं वयक्तिक मत काही लोकांना जास्त तेलकट किंवा अति तिखट नाही सहन होतं त्यात त्यांच्यावर एवढं तुटून पडण्यासारखं काही नाही

दुसऱ्या बाजूला इतक्या वर्षात food डिपार्टमेंट कधीही एवढ्या प्रमाणात धाडी किंवा कारवाई करताना दिसत नव्हते ह्या अगोदरचे अधिकारी काय करत होते असा प्रश्न हायकोर्ट ने विचारयचे सोडून तुम्ही अमुक ठिकाणी कारवाई करता तमुक ठिकाणी नाही करत हे बोलणं कोर्टाकडून अपेक्षित नाही किमान मुंडे साहेब काम तरी करत आहे ह्याअगोदरचे काय करत होते असं कोर्टाला विचारावं वाटलं नाही

विचार सामान्यांचे

हे एक दिवसात झालं लोकांनी डोक्यावर घेतलं एकहाती सत्ता दिली 60 वर्षाचं काँग्रेस ला वैतागून भाजप ला लोकांनी विश्वास ठेवून ...
03/08/2026

हे एक दिवसात झालं लोकांनी डोक्यावर घेतलं एकहाती सत्ता दिली 60 वर्षाचं काँग्रेस ला वैतागून भाजप ला लोकांनी विश्वास ठेवून साथ दिली त्या भाजप ला ज्यांचे आम्ही समर्थक होतो अटल बिहारीं वाजपेयी शब्द आणि नीतिमत्ता असलेला पक्ष म्हणून लोकांनी काँग्रेसला नाकारून तुम्हला साथ दिली

2 टर्म नीट गेल्या 3ऱ्या टर्म ला तुम्हला अहंकार आला आम्ही बोलू तो कायदा आम्ही करू ते नियम हे जास्त दिवस चालत नाही लोकांना किंवा विरोधकांना विचारात न घेता मनमानी कारभार करणे हे लोकशाही साठी चांगले नाही

विद्यार्थी आंदोलन शांततेत चालले होते 20 दिवस पंतप्रधान सोडा साधं एक प्रतिनिधी भेटायला जाऊ शकला नाही एवढा सत्तेचा माज काँग्रेस काय इंग्रजाना सुद्धा नव्हता आणि त्याचाच रोष म्हणा किंवा परिणाम ह्या पोटनिवडणूक मधून दिसून आला जिथं 35 वर्ष विश्वास असणारा बालेकिल्ला पडला

विचार सामान्यांचे

03/08/2026

सामान्य चायवाला अमेरिका कसा फिरून आला ते पण 90 च्या दशकात जेव्हा लोकांना वडापाव खायला पैसे मिळतं नव्हते

विचार सामान्यांचे

त्याला पप्पू दाखवण्यासाठी करोडो रुपयाचा चुराडा केला कित्येक खोटी भाषण अर्धी कट करून it सेल ने पसरवली त्याला त्याच्या आईल...
02/08/2026

त्याला पप्पू दाखवण्यासाठी करोडो रुपयाचा चुराडा केला कित्येक खोटी भाषण अर्धी कट करून it सेल ने पसरवली त्याला त्याच्या आईला बहिणीला खालच्या पातळीवर बोलले

एवढं कमी की काय त्याच्या दिगवंत वडील आणि आजीला पण सोडल नाही पणजोबाच तर सांगू त्यांचं नावं काढल्या शिवाय it सेल आणि त्याच्या पक्षाचा दिवस संपत नाही

पण ह्या सगळ्याच ह्या माणसाने कधी भांडवल केलं नाही आम्ही काय राहुल चे किंवा काँग्रेस चे समर्थक नाही पण ह्या माणसाच्या सहन शक्तीचे नक्कीकज चाहते आहोत कधी जाती पातीचे बोलला नाही कधी धार्मिक गोष्टीवर बोलला नाही कधी द्वेष पसरेल असं काही बोलला नाही तो हिंदुत्व मानतो की नाही मानत तो वेगळा विषय पण भावनिक होऊन चालखी करणे त्याला जमलं नाही

विचार सामान्यांचे

02/08/2026
4 फेब्रुवारी 2026 कुठं रस्त्यावर किंवा पत्रकार परिषद  मध्ये नाहीतर देशाच्या संसद लोकसभा मध्ये उभे राहून भाजप खासदार निशि...
01/08/2026

4 फेब्रुवारी 2026 कुठं रस्त्यावर किंवा पत्रकार परिषद मध्ये नाहीतर देशाच्या संसद लोकसभा मध्ये उभे राहून भाजप खासदार निशिकांत दुबे ह्याने देशाच्या पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू ह्यांना “अय्याश ” बोलले त्यावेळी सुसंस्कृत पणाचा आव आणणारे भाजपचे शेकडो खासदार उपस्थित होते पण कोणी सुद्धा त्याला विरोध केला नाही किंवा थांबवले नाही

ह्या प्रकरणा नंतर आज 6 महिने उलटून गेलें एकदाही महामानव मोतीजीनी ह्यावर एकही व्हिडिओ अपलोड करून निशिकांत दुबे ला समज दिली नाही की त्याचे संस्कार काढले नाही शेवटी वेळ खूप ताकतवान असतें ती प्रत्येक गोष्ट लक्षात ठेवते आणि त्याची भरपाई करून घेते

एक आंदोलन आणि देशातील तरुण तरुणीनी सध्याच्या पंतप्रधान साहेबाना त्याच भाषेत उत्तर दिले ज्या भाषेत त्यांचे आमदार,खासदार,नगरसेवक आणि अंधभक्त इतरांना बोलत असतात शिव्या देत असतात फक्त एका इव्हेंट ने माननीय पंतप्रधान साहेबाना समजलं की देशाचा युवा भरकटात चालला आहे तोपर्यंत त्यांना समजलं नाही

शेवटी जे तुम्ही 12 वर्षात पेरलं त्याच फळं तुम्हला भेटायला सुरवात झाली आहे मतभेद वैचारिक असावे पातळी सोडून नाही हे पहिले आपण आणि आपल्या पक्षाने आत्मसात केलं असतं तर आज रात्री जागून व्हिडिओ टाकायची वेळ आली नसती

विचार सामान्यांचे

01/08/2026

शेवटी जे पेराल तेच उगवणार हा निसर्गाचा नियम आहे ज्यावेळी आपले अंधभक्त दुसऱ्याच्या आईची बहिणीची इज्जत काढत होते त्यांना खालच्या पातळीवर बोलत होते त्यावेळी एक व्हिडिओ बनवून आपल्या भक्तांना अशी समज द्यायला हवी होती त्यावेळी मज्जा घेत होते आता वेळ स्वतःवर आली की सगळे संस्कार संस्कृती आठवयाला लागली.

विचार सामान्यांचे

31/07/2026

आज पुन्हा रात्रीचा युवकांन साठी संदेश खूपच घाबरलेलं दिसतंय शेठ

Address

Nagpur

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when विचार सामान्यांचे-Vichar Samanyache posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share